राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय: तुकडेबंदी कायदा रद्द, एक गुंठा जमीन नोंदणीला हिरवा कंदील!
मुंबई, ९ जुलै २०२५: राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिक आणि लहान भूखंडधारकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. राज्य सरकारने ‘तुकडेबंदी कायदा’ रद्द करण्याची मोठी घोषणा केली असून, या निर्णयामुळे…