मुंबईच्या दिशेने मराठा वादळ: मनोज जरांगे पाटलांचं ‘कमबॅक’, सरकारची धाकधूक वाढली
ठळक मुद्दे: विधानसभा निवडणुकीनंतर शांत असलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला मराठा समाजाचा अभूतपूर्व प्रतिसाद; लाखोंच्या संख्येने बांधव सहभागी. सरकारची सुरुवातीची परवानगी नाकारल्यानंतर…
