मनोज जरांगेंचा एल्गार: आंदोलनाचा रोख फडणवीसांवर, २९ ऑगस्टला मुंबईला धडकण्याचा इशारा; मराठा राजकारणात नव्या समीकरणांची नांदी?
बीड : बीडमधील प्रचंड सभेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला. जरांगेंच्या मागण्या जुन्याच, पण यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाच्या राजकारणामुळे आंदोलनाला नवी धार मिळण्याची शक्यता. सविस्तर वृत्त: एका…
