Category: राजकारण

भाजप महाराष्ट्र सत्तेत असूनही भाजपला महाराष्ट्रात हिंदुत्वाचा आधार का लागतो? जाणून घ्या तीन प्रमुख कारणे

मुंबई- भाजप महाराष्ट्र : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा देऊनही महाराष्ट्रात बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर, भाजपने राज्यात आक्रमक हिंदुत्वाची रणनीती स्वीकारली. या रणनीतीचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत झाला आणि…

शिर्डीत साईबाबाच्या नऊ नाण्यांचा वाद पेटला: खरी नाणी शिंदे की गायकवाड कुटुंबाकडे? २२ नाण्यांमुळे गूढ वाढले

मुख्य ठळक मुद्दे: साईबाबांनी समाधी घेण्यापूर्वी भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या नऊ चांदीच्या नाण्यांवरून वंशजांमध्ये वाद. मूळ नऊ नाण्यांची संख्या आता २२ वर पोहोचल्याने खरी नाणी कोणती, यावर प्रश्नचिन्ह. धर्मादाय…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: १७ वर्षांनी साध्वी प्रज्ञांसह सर्व आरोपी निर्दोष; ‘भगवा दहशतवाद’ आणि हेमंत करकरेंच्या तपासावर पुन्हा चर्चा!

मालेगाव बॉम्बस्फोट आणि ठळक मुद्दे: २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई विशेष एनआयए न्यायालयाचा १७ वर्षांनी निकाल. प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह…

काळू धबधबा थरार: २५० पर्यटक अडकले, ८ तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्वांची सुखरूप सुटका

माळशेज घाट: सोशल मीडियावरील रील्स आणि पावसाळी पर्यटनाच्या मोहापायी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे पर्यटकांच्या कसे जीवावर बेतू शकते, याचा थरारक प्रत्यय शनिवारी प्रसिद्ध काळू धबधब्यावर आला. अचानक आलेल्या मुसळधार…

एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टीतून अटक, महाजन-खडसे वादाला नवे वळण; राजकीय षडयंत्राचा आरोप

एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टीतून अटक, महाजन-खडसे वादाला नवे वळण; राजकीय षडयंत्राचा आरोप पुणे/जळगाव: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील ‘हनीट्रॅप’ प्रकरणावरून सुरू…

दिल्लीत ठरली रणनीती? मुंबईत महायुती, पण राज्याच्या इतर भागात भाजप स्वबळावर लढणार!

दिल्लीत ठरली रणनीती? मुंबईत महायुती, पण राज्याच्या इतर भागात भाजप स्वबळावर लढणार! मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले असताना, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

महायुती मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; ‘या’ ८ मंत्र्यांचा पत्ता कट होणार? ८ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता

महायुती मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; ‘या’ ८ मंत्र्यांचा पत्ता कट होणार? ८ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता मुंबई: महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या कार्यपद्धती आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत…

मतदार यादी पडताळणी: बिहारमधील वादग्रस्त मोहीम आता देशभरात, निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राजकीय वादळ

मतदार यादी पडताळणी: बिहारमधील वादग्रस्त मोहीम आता देशभरात, निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राजकीय वादळ ठळक मुद्दे: बिहारमध्ये 51 लाख नावे वगळल्यानंतर निवडणूक आयोगाची ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ मोहीम आता देशपातळीवर राबवणार. विरोधकांचा…

“हनीट्रॅपचा ‘महाबॉम्ब’! ७२ अधिकारी, ४ मंत्री जाळ्यात? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे सेक्स-स्कँडल.”

राज्यात ‘हनीट्रॅप’चे वादळ: ७२ अधिकारी, मंत्र्यांभोवती संशयाचे जाळे; राजकीय भूकंप अटळ? मुंबई: राज्यात काही दिवसांपूर्वी ७२ सरकारी अधिकारी ‘हनीट्रॅप’मध्ये अडकल्याची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या…

लातूर राड्यानंतर ‘छावा’ संघटना पुन्हा चर्चेत; कोण आहेत अण्णासाहेब जावळे आणि काय आहे संघटनेचा आक्रमक इतिहास?

लातूर राड्यानंतर ‘छावा’ संघटना पुन्हा चर्चेत; कोण आहेत अण्णासाहेब जावळे आणि काय आहे संघटनेचा आक्रमक इतिहास? मुंबई: “छावाचा इतिहास आहे, आमच्या पद्धतीने धडा शिकवू, त्याला माफी नाही,” असा थेट इशारा…

You missed